राजारामपुरी बाराव्या गल्लीतील ईगल मित्रमंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन माजी नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.