केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.
केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.
कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर, सरवडे, तुरंबे, मांगोली परिसरामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळी 11 पासून मुख्यमार्गावरून नदीकाठापर्यंत गर्दी झाली होती. यामध्ये महिलांनीही
कुरुंदवाड (प्रतिनिधी) :- शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथून आपल्या दोन लहान मुलांसह विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. ज्योती मारुती माने (वय 30) बेपत्ता झालेल्या महिलेचे नांव असून
पुणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद वाढला आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांच्या व्यापाराचे नुकसान होत आहे. विशेषत: कॅनडाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे, कारण तेथील अनेक
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कॅनडा आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या तणावावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोन्ही देशांमधील जुने संबंध पूर्ववत करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, भारत-कॅनडा संबंध
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची पुन्हा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मोदी सरकारने नवीन संसदेचं उद्घाटन करत संसदेत प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संसदेचं शब्दश: वर्णन देखील केले आहे.
नागपूर ( प्रतिनिधी ) संततधार पावसाने महाराष्ट्रातील नागपूर शहरात भीषण पाणी साचले होते. नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी
टोप ( प्रतिनिधी ) टोप ता. हातकणंगले येथील माळी मळा येथे काल शुक्रवार सायकाळी 7 .30 वाजता आशिष माळी यांनी बिबट्या दिसल्याने या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. या याची माहिती
मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे समर्थक ) आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव
कळे ( प्रतिनिधी ) रस्त्यावर दुचाकी घसरल्याने एस टीच्या मागील चाकाखाली सापडून आरोग्य सेविका स्वरूपा विजय शिंदे ( वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर - अणुस्कूरा मार्गावरील करंजफेण ता.
कोल्हापूर ( इचलकरंजी ) अनंतचतुर्दशी दिवशी (दिनांक २८ सप्टेंबर रोजी) इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेशमुर्ती विसर्जन शहरात मोठ्या प्रमाणात होणार आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी इचलकरंजी शहर व आजुबाजूच्या परिसरातून