मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे
आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन
मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड
टोप (प्रतिनिधी ) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले
सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला
आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन , दसरा चौक येथे आयोजन करण्यात
मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव
टोप (प्रतिनिधी ) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले वेळेवर आग्नीशमनच्या बंबास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली . मिळालेल्या
सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोल्हापुरात अपक्ष
कपिलेश्वर ( प्रतिनिधी) - राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून अंदाजे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग
मुंबई - बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व
मुंबई : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. परंतु ऐनवेळी भुजबळांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचा
मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7. 30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी
उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांची ओळख मराठा योद्धा म्हणून झाली ते म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील