सातारा : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी थेट लढत होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार
कोल्हापूर : काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद
मुंबई - सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आक्रमक भूमिका
मुंबई: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश
शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3
कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष
सातारा : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी थेट लढत होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने सातारचा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कोल्हापूर : काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी कोल्हापुरात केलंय. संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व
मुंबई - सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना
मुंबई: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती
शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या
कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल
टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. मागील काही
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. Dतरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी ७ वाजल्यापासून २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक,
पुणे :लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या राज्यात वाहू लागल आहे.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावत आहेत. यातच शरद पवार यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ समर्थ पोलिस ठाण्याच्या परिसरात
मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनीनाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा मार्ग
मुंबई - माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना 'बाहेरचा पवार' असे संबोधलं होत.