शिरोली (प्रतिनिधी ) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले
सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील
कपिलेश्वर ( प्रतिनिधी) - राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून अंदाजे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाई
मुंबई - बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती
मुंबई : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही निवडणूक लढण्याच्या
मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
शिरोली (प्रतिनिधी ) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले वेळेवर आग्नीशमनच्या बंबास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली . मिळालेल्या
सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोल्हापुरात अपक्ष
कपिलेश्वर ( प्रतिनिधी) - राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून अंदाजे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग
मुंबई - बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व
मुंबई : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. परंतु ऐनवेळी भुजबळांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचा
मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7. 30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी
उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांची ओळख मराठा योद्धा म्हणून झाली ते म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील
मुंबई - सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार प्रतीवार करत काही
सांगली : लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यात अनेक
दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून सत्ता यावी यासाठी लोकांना आश्वासने दिली जात आहेत. यासाठी पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. देशातील जनतेसाठी काँग्रेस