उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीमध्ये मग, द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ७-८ ग्लास पाणी पिण्याव्यतिरिक्त, पचन सुलभ करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी, प्रतिकारशक्तीस समर्थन देण्यासाठी आणि अत्यधिक तापमानावर मात करण्यासाठी आपल्या जेवणात हायड्रेटिंग फळे आणि भाज्यांचा समावेश करणे… Continue reading उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

उन्हाळ्यामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक ? जाणून घ्या सविस्तरपणे..!

उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताचा महिना म्हणलं तरी काही हरकत नाही. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का..? बाहेरचं तापमान प्रचंड वाढत असतं आणि तुलनेत शरीराच्या आत पाण्याचं प्रमाण वेगानं… Continue reading उन्हाळ्यामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक ? जाणून घ्या सविस्तरपणे..!

उन्हाळ्यात कोकम पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

Kokum Sharbat, Juice or Sherbet OR summer coolant drink made up of Garcinia indica with raw fruit, served in a glass with mint leaf. selective focus

असह्य उष्णतेचा तडाखा आपण सगळेच अनुभवत आहोत. तापमान वाढत असताना, अगदी सूर्याखाली फिरणे हा एक कठीण अनुभव असू शकतो.कडक उन्हाळ्यामुळे आपल्याला सतत काहीतरी थंड आणि रसाळ खाण्याची इच्छा होते. हे खरे आहे की आपण पाणी पिऊन आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करू शकतो जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुमचे शरीर नैसर्गिकरित्या थंड करण्याचा एक मार्ग… Continue reading उन्हाळ्यात कोकम पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

जेवणानंतर तुम्ही गोड खाताय..? मग तर हे वाचाचं..!

xr:d:DAFmhx_3Gi4:2,j:5238080575877281237,t:23062207

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाणे हा अनेकांसाठी एक सामान्य विधी आहे. जेवणानंतर गोड खाणे जवळजवळ सर्वांनाच आवडते. यातही सरावात जास्त तीव्रतेने रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला मनाला आनंद आणि समाधान मिळते. मग तो चॉकलेटचा तुकडा असो, आइस्क्रीमचा एक स्कूप असो किंवा घरगुती मिष्टान्न… Continue reading जेवणानंतर तुम्ही गोड खाताय..? मग तर हे वाचाचं..!

आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक… Continue reading आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?

बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

xr:d:DAGBjf2PlVo:3,j:603906270989862157,t:24040513

मुंबई : साडी ही महिलांच्या सौन्दर्यात चार चांद लावते . साडी ही प्रत्येक महिलांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न असतो. प्रत्येक स्त्री आणि मुलीना साडी नेसणं आवडत असते. . ती साडी सहावारी असो अथवा नऊवारी. आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जात आहे. भारतातील काही काही भागात तर महिला रोजच्या जीवनात साडी नेसत असतात.… Continue reading बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

error: Content is protected !!