कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.