मुरगूड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा करणार, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बिनव्याजी कर्जाची योजना खरं म्हणजे यापूर्वीचीच आहे.… Continue reading ‘त्या’ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान कधी मिळणार ? : समरजितसिंह घाटगे