मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोना रुग्णांची संख्या ९ ते १० लाखांवर गेली असती. नाइलाजाने कडक निर्बंध लागू करणे राज्य सरकारला भाग पडले. राज्यातील जनता संयमाने हे निर्बंध पाळत आहे. आणखी कडक निर्बंध लागणार नाहीत. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जनतेला आणखी काही दिवस निर्बंध पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव… Continue reading राज्यात लसीकरण वाढविणार, आणखी निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री