मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील त्रुटी दूर करून निर्णय घेण्यासाठी केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय कायम राहिला पाहिजे, असे प्रतिपादन आ. विनय कोरे यांनी आंदोलनस्थळी केले.