सचिन वाझे यांचे निलंबन, पोलीस दलातील बदल्या, वाढती गुन्हेगारी आदी मुद्द्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.