कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांना ‘या’ अटींवरच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला आहे.