इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : गेल्या पाच वर्षात राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण केले आहे.ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर
‘सरकार बनाओ, नोट कमाओ’ हेच काम मोदी सरकारने इलेक्टोरल बाँडमधून केलं मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट
पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट
कागल ( प्रतिनिधी ) - ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी
इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : गेल्या पाच वर्षात राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण केले आहे.ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारी आहे. जनतेला मोफत धान्य देणारे जगाच्या
‘सरकार बनाओ, नोट कमाओ’ हेच काम मोदी सरकारने इलेक्टोरल बाँडमधून केलं मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं
पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं
कागल ( प्रतिनिधी ) - ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक
दापोली - केळशी : -जोपर्यंत चंद्र -सूर्य असेपर्यंत संविधान बदलले जाणार नाही. मात्र दुषित वातावरण निर्माण करुन देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सोकॉल इंडिया आघाडीकडून दिला जात आहे, त्यांच्यापासून सावध
उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..? हेच समजत नाही ना..! कारण दोन्ही पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही त्यांच्या हायड्रेटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात परंतु
मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसीम खान यांनी शुक्रवारी
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बाजार समितीमध्ये "मिसळपे चर्चा….." या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
सध्या वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. सध्या देशासह राज्यभरात तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपण घरी आल्या आल्या थंड पाणी पितो. थंड पाणी पिल्याने आपल्याला थंडावा जाणवतो. उन्हाळ्यात
अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार नसल्याने नाराज मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली