कोल्हापुरातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अचानकच मुदतीपूर्व केलेल्या बदल्यामागील रहस्य काय असा सूर सर्व सामान्य जनतेतून उमटत आहे.