मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

काश्मिरी ( वृत्तसंस्था ) काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना याना मीर म्हणाल्या, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मलाला युसुफझाईचा संदर्भ देत त्या म्हणाल्या… Continue reading मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

IMF कडून पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची खैरात; भारताने काश्मीरला चारपट***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचे नेते काश्मीरला भारतात सावत्र आईची वागणूक मिळत असल्याचे म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरचे अंतरिम बजेट हे पाकिस्तानला आयएमएफकडून मिळालेल्या कर्जाच्या चौपट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना आता गरळ ओकता येणार नाही. पाकिस्तान 5 फेब्रुवारीला ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा करतो. या दिवशी अर्थसंकल्पीय प्रस्तावात भारत सरकारने जम्मू-काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी मोठी रक्कम… Continue reading IMF कडून पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची खैरात; भारताने काश्मीरला चारपट***

पाकिस्तानची दुर्दशा संपेना..! चहापासून चिकनपर्यंत सर्व महागलं; महागाई 42 टक्क्यांवर

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेजारी देश पाकिस्तानमध्ये महागाईमुळे जनता त्रस्त आहे. पाकिस्तान गरिबीच्या उंबरठ्यावर असून कर्जाच्या खाईत बुडाला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांवर सतत बोजा वाढवत आहे. कधी तेलाच्या किमती वाढवून तर कधी विजेचे दर वाढवून पाकिस्तान आपल्या जनतेकडून पैसे उकळत आहे. पाकिस्तानातील महागाईची स्थिती अशी आहे की, येथील महागाईचा दर… Continue reading पाकिस्तानची दुर्दशा संपेना..! चहापासून चिकनपर्यंत सर्व महागलं; महागाई 42 टक्क्यांवर

कलम 370 प्रकरणात मुस्लिम देशांची उडी; पाकिस्तान ही***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारने हे प्रकरण ओआयसी देशांसमोर मांडले आहे. आता इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीनेही कलम 370 च्या वादात उडी घेतली आहे. OIC ने कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘चिंता’ व्यक्त केली आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात ओआयसीने म्हटले आहे… Continue reading कलम 370 प्रकरणात मुस्लिम देशांची उडी; पाकिस्तान ही***

भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात ठार; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जगभरातील भारताचे शत्रू मारले जात आहेत. यात आणखी एक दहशतवादी आणि भारताविरुद्ध कट रचणाऱ्या हंजला अदनानची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हंजाला याच्यावर 2015 मध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप होता. पाकिस्तानात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांची हत्या केली. दहशतवादी हंजाला हा 26 /11 मुंबई हल्ल्याचा… Continue reading भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात ठार; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

कंगाल पाकिस्तानचे आता लॅमिनेशन पेपर संपले; पैशाअभावी पासपोर्ट छपाई थांबली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पीठ, साखर, तेल आणि जीवनावश्यक अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या पाकिस्तानमध्ये आता पासपोर्ट छापले जात नाहीत. कारण लॅमिनेशन पेपरची कमतरता आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, नागरिकांना नवीन पासपोर्ट काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तर पाकिस्तान सरकार याबाबत मौन बाळगून आहे. पाकिस्तानच्या इमिग्रेशन आणि पासपोर्ट डायरेक्टरेट (DGIP) च्या म्हणण्यानुसार पासपोर्टमध्ये… Continue reading कंगाल पाकिस्तानचे आता लॅमिनेशन पेपर संपले; पैशाअभावी पासपोर्ट छपाई थांबली

पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीतील धुराचे कारण पाकिस्तान आहे का ? तुम्हाला हे थोडे अनावश्यक वाटेल पण पाकिस्तानी मीडिया स्वतः हे सिद्ध करत आहे. एकीकडे दिल्ली आणि एनसीआर धुक्याच्या गर्द चादरीने व्यापले आहे, तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तानचे लाहोरही त्याच्याशी झुंजत आहे. भारतातील पंजाबला लागून असलेल्या लाहोरमध्येही धुक्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. लोक… Continue reading पाकिस्तान दिल्लीच्या हवेत विष कालवत आहे ! भारतात आणीबाणीसारखी स्थिती

चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने ऑगस्टमध्ये अवकाशात नवे यश मिळवले. भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरली आहे. यानंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला. या क्षेत्रात उतरणारा तो पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या अपयशाचा आनंद साजरा करणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी चांद्रयान-3 च्या यशावर आपल्या… Continue reading चीनच्या जोरावर पाकिस्तान करतंय भारताच्या चांद्रयानशी स्पर्धा

यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ शोएब अख्तरने 2023 च्या विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी पाहिल्यानंतर म्हटले आहे की, भारत हा विश्वचषक जिंकू शकणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंतच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल… Continue reading यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) वाढती बेकारी, महागाई, आणि कमी होत असलेला इंधनसाठा यामुळे गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानची सामान्य जनता हैराण आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवाई मार्गासाठी वाहतूक करणाऱ्या विमानांच्या इंधनसाठ्या अभावी पुन्हा एकदा पाकीस्तान सरकार हैरान असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेल दर देशातील जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.… Continue reading इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

error: Content is protected !!