अकोला ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, आंबा, ज्वारी, हरभरा, संत्रा, लिंबू यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट, अकोला तालुक्यात काल जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बाळापूर तालुक्यात फळबागा,… Continue reading अकोल्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा