शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनाविण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे… Continue reading मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक