कानपूर ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील कानपूर येथील वीटभट्टीवर दोन किशोरवयीन मुलींनी आत्महत्या केल्यानंतर वडिलांनीही हमीरपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत वीटभट्टी कामगारांनी धमकावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हमीरपूर जिल्ह्यातील सिसोलर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील कामगार शेजारच्या जिल्ह्यातील घाटमपूर भागातील बरौली गावात वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेले होते.… Continue reading धक्कादायक..! गँगरेप पीडितेच्या आत्महत्येनंतर धमक्यांमुळे पीडितेच्या वडिलांनी ही संपवली जीवनयात्रा