उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य असला तरी ‘ती’ वाढ मिळत नाही, तोवर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटवू न देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.