उसाच्या थकीत एफआरपी आणि कारखानदार जबरदस्तीने घेत असलेल्या संमती पत्रावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी साखर सहसंचालकांवर निवेदन फाडून भिरकावले.