मागील काही वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघातील युवकांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सुटले नसल्याने हे दोन्ही वर्ग आघाडीबरोबरच राहिले आहेत, असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.