कोरोना काळात जिल्ह्यातील शासकीय समितीने केलेल्या औषध, साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा झाला आहे. असा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेत जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी करून याची चौकशी ‘कॅग’मार्फत करावी अशी मागणी केली आहे.