करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे तीन दशके अडगळीत आहे. परिणामी पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.
करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे तीन दशके अडगळीत आहे. परिणामी पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.