करवीर तहसील कार्यालयातील गलथान कारभारामुळे २०१९ मधल्या महापूरग्रस्तांना शासकीय मदत आजूनही मिळालेली नाही. याप्रश्नी शहर, जिल्हा कृती नागरी समितीच्यावतीने तहसीलदारांना जाब विचारण्यात आला.