भाजप सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आलो की टिकवूच, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.