सिंधुदुर्ग : निवडणुकीची घोषणा होऊनही रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेला नाही ही गोष्ट दु्र्देवी असल्याचे मत उबाठा पक्षाचे नेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे असेही आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी – सिंधुदुर्ग… Continue reading महायुतीला सिंधुदुर्गमध्ये उमेदवार जाहीर करता आला नाही ही गोष्ट दु्र्देवी : आ. राजन साळवी