भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभा प्रवासादरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख वीर कुदळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान बावची येथील विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक देखील घेतली. यावेळी भाजपाला विजयी करण्यासाठी… Continue reading भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजप पाप लपवतंय ; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

गोंदिया/मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या… Continue reading नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजप पाप लपवतंय ; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

छगन भुजबळ – हेमंत गोडसे आमने सामने,यानंतर असं काही घडलं की …  

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट होताच शिवसेना  शिंदे गटाचे  नेते हेमंत गोडसे  यांनी त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. आज राम नवमी.रामनवमीनिमित्त हे दोन्ही नेते नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला आले होते. महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तरीही या दोघांची भेट होऊन गोडसेंनी भुजबळांचे आशिर्वाद घेतल्यामुळे अनेकांच्या… Continue reading छगन भुजबळ – हेमंत गोडसे आमने सामने,यानंतर असं काही घडलं की …  

भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

गाझियाबाद : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तप्त चालले आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळवायची यासाठी चंग बांधला आहे. यावेळी 400 चा एकदा पार करणार असे भाजप छातीठोकपणे सांगत आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपला मिळणाऱ्या जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. आज राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150… Continue reading भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

मोदी जनतेला कसली गॅरंटी देत आहेत?: संजय राऊत   

Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo *** Local Caption *** Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo

नागपूर : संजय राऊत नागपूरला आले असता त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील, याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत,असा सवाल करत त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी बोलताना राऊत… Continue reading मोदी जनतेला कसली गॅरंटी देत आहेत?: संजय राऊत   

…नाहीतर पाच वर्ष पुन्हा वाया जातील : विजय वडेट्टीवार

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मतदारांना अमिषाला बळी पडू नका, नाहीतर पाच वर्षे वाया जातील, असे ते म्हणले. प्रचाराच्या अंतिम दिवशी चामोर्शीत रॅली नंतर सांगता सभा पार पडली. सांगता सभेत… Continue reading …नाहीतर पाच वर्ष पुन्हा वाया जातील : विजय वडेट्टीवार

राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या ‘या’ नेत्याला पटली नाही..?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशी सभेत महायुतीला बिनशर्ती पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयाचा राज्यात पडसाद उमटताना पाहायला मिळाला. एकीकडे राज ठाकरे यांच्या या निर्णयावर विरोधकांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला तर दुसराकीडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावत मनसे कार्यकर्त्यांची… Continue reading राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या ‘या’ नेत्याला पटली नाही..?

‘ही’ लढाई वंचित आणि भाजपात ; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र

मुंबई : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. यानंतर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका पत्राद्वारे वंचितचा लढा केवळ सत्ताधारी भाजपशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या लढती केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजपत… Continue reading ‘ही’ लढाई वंचित आणि भाजपात ; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र

गुलाबराव पाटलांची जळगावात जोरदार बॅटिंग म्हणाले,…

जळगाव : जळगावमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. या मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटलांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा परत बोलवायला संजय राऊत यांना सांगितलं होतं. पण त्यांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो, असे वक्तव्य करत शिंदेंच्या शिवसेनेचे… Continue reading गुलाबराव पाटलांची जळगावात जोरदार बॅटिंग म्हणाले,…

लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका : अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. अनेक सभांमध्ये अजित पवारांना आपल्या कार्यकर्त्यांना दम देताना पहिले आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका, अस आवाहन त्यांनी केलं.… Continue reading लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका : अजित पवार

error: Content is protected !!