दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिणची’ जनता मंडलिकांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण’ मधील जनता महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.’ असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ते दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कळंबा परिसरात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख… Continue reading दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिणची’ जनता मंडलिकांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभे राहणार : आ. प्रकाश आवाडे

हुपरी (प्रतिनिधी) : गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आमचे देखील स्वप्न आहे. त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला असून त्यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी आज… Continue reading महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभे राहणार : आ. प्रकाश आवाडे

इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले. मुंबई : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र… Continue reading इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

माघार घेतली असती तर निवडणुकीत फिक्सिंग झाली असती; विशाल पाटलांची टीका

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीची धडधड वाढली आहे. तर सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात सुरु आहे. दरम्यान, जत तालुक्यात प्रचारादरम्यान बोलताना विशाल पाटील यांनी,… Continue reading माघार घेतली असती तर निवडणुकीत फिक्सिंग झाली असती; विशाल पाटलांची टीका

देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर कडाडले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांचे सभा प्रचार पाहायला मिळत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. वरिष्ठ नेते एकमेंकावर निशाणा साधण्याचा एक ही संधी सोडत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. इतके वर्ष… Continue reading देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर कडाडले..!

कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार : नाना पटोले

मुंबई : आगामी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदार स्न्घ्ची निवडणूक लढण्याची घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली आहे. सहा वर्षापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती. आता या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे संघर्ष… Continue reading कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार : नाना पटोले

विशाल पाटील भाजपचं पाकीट घेऊन ‘या’ चिन्हावर लढत आहेत ; चंद्रहार पाटलांची जहरी टीका

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण विश्ल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने. कॉंग्रेस नेते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असताना विशाल पाटलांच्या टीकेवर चंद्रहार पाटील यांनीही सडेतोड उत्तर… Continue reading विशाल पाटील भाजपचं पाकीट घेऊन ‘या’ चिन्हावर लढत आहेत ; चंद्रहार पाटलांची जहरी टीका

नरेंद्र मोदींनी 10 वर्षांत देश बदलला : नविद मुश्रीफ

बेलवळे खुर्द : “नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच विकासाची गती बदलली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत देश बदलला आहे,” ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. यामुळे संजय मंडलिक यांना मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार… Continue reading नरेंद्र मोदींनी 10 वर्षांत देश बदलला : नविद मुश्रीफ

…तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वार प्रतिवार पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांविरोधात अनेक खुलासे करत असतात. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला… Continue reading …तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

मागील दहा वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ – प्रताप उर्फ भैया माने

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ निढोरी गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मागील १० वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन… Continue reading मागील दहा वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ – प्रताप उर्फ भैया माने

error: Content is protected !!