खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर परिसरात कोपरा सभा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे ७५ वर्षे झाली तरी आजही भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. यामध्ये बहुतांश झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिक आर्थिक सक्षम नसल्याचे दिसून येते त्याचमुळे त्यांचे राहणीमान आजही उचावले गेलेले नाही. शहरात आजही झोपडपट्टीधारकांना अनेक समस्यांना सामोरे… Continue reading येत्या तीन महिन्यात शहरातील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर