कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण : संख्या 134 वर

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या व्हेरियंटनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 134 बाधितांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात 131 रुग्ण आढळले आहेत. बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4000 च्या… Continue reading कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण : संख्या 134 वर

कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन प्रकाराची आणखी सहा प्रकरणे भारतात आढळून आली असून, देशातील अशा रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की यापैकी बहुतेक रुग्ण सध्या घरी अलग ठेवण्यात आले आहेत आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एका अधिकाऱ्यांने… Continue reading कोरोनाने वाढवला पुन्हा तणाव; JN.1 रुग्णांची संख्या पोहोचली***

सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

मुंबई ( वृत्तसंस्था ) कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: JN.1 या नवीन प्रकाराचा संसर्ग वाढल्यामुळे अनेक राज्यांमध्ये दक्षता वाढली आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रात ही संख्या लक्षणियरित्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 चे सक्रिय आकडा 4,000 च्या पुढे गेला आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका… Continue reading सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे, ठाण्यात नवीन प्रकाराची 5 प्रकरणे

जलजीवन मिशनअंतर्गत 39 गावांना अमल महाडिक यांच्या प्रयत्नांतून तब्बल 60 कोटींची मंजूरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा मूळ जलजीवन मिशन आराखड्यात समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या गावांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या गावांमध्ये काही दुर्गम गावांचाही समावेश होता. या पत्राची दखल घेत मंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 39… Continue reading जलजीवन मिशनअंतर्गत 39 गावांना अमल महाडिक यांच्या प्रयत्नांतून तब्बल 60 कोटींची मंजूरी

‘कोणी मानधन देता का मानधन’ : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्त हाक

कळे (प्रतिनिधी) : कोरोना काळात प्राणपणाला लावून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र, दोन वर्ष पूर्ण झाले तरीही पूर्ण मानधन मिळाले नाही. आरोग्य विभागाला त्याचा जणू विसरच पडला आहे. आजही हे कर्मचारी मानधनाच्या प्रतिक्षेत असून आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. कोणी मानधन देता का मानधन ? अशी म्हणण्याची त्यांच्यावरती वेळ आली आहे. २०२०-२०२१ च्या कोरोनाच्या… Continue reading ‘कोणी मानधन देता का मानधन’ : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्त हाक

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलचा शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणीचा उपक्रम स्तुत्य : महेश चोथे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत असतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या या कलावधीत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब महत्वपूर्ण आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने सुरु करण्यात आलेले शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी अभियानाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक महेश चोथे… Continue reading डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलचा शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणीचा उपक्रम स्तुत्य : महेश चोथे

राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून रुग्णांना वैद्यकीय मदतीचा हात….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची रुग्णसेवा गेली १४ वर्षे अविरतपणे सुरु आहे. क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील हजारो रुग्णांवर दुर्धर आणि खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, शिर्डी संस्थान अशा संस्थाकडून लाखो रुपयांची आर्थिक मदत… Continue reading राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून रुग्णांना वैद्यकीय मदतीचा हात….

मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधणाऱ्या उपकरणाचे डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या संशोधकांनी मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण विकसित केले आहे. कर्करोगाच्या जलद निदानासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून भारतीय पेटंट कार्यालयाने ‘स्टेम सेल शोधण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर उपकरणे’ या संशोधानासाठी पेटंट जाहीर केले आहे. विद्यापिठाला मिळालेले हे दुसरे डिझाईन पेटंट असून एकूण २९ वे पेटंट आहे.… Continue reading मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधणाऱ्या उपकरणाचे डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट…

2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्रांच्या एका नव्या अहवालानुसार, भारतात पाण्याचे संकट सतत गंभीर होत आहे. अनेक राज्यांनी भूजल कमी होण्याचा टप्पा ओलांडला आहे. यातच 2025 पर्यंत संपूर्ण वायव्य प्रदेशाला भूजलाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा अहवालाचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की सौदी अरेबिया आधीच भूजल संकटाचा सामना करत आहे… Continue reading 2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढाव घेतांना ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण… Continue reading नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करा- मंत्री हसन मुश्रीफ

error: Content is protected !!