कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांच्या आयुष्यात सेवा व त्यागाचे महत्व अधोरेखित होईल. विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा अधिक समृद्ध होतील व उत्तम सामाजिक संस्कारामुळे युवाशक्तीचा उपयोग समाज व राष्ट्राच्या बळकटीसाठी होईल असा विश्वास उजळाईवाडीचे लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे सात दिवसीय श्रम संस्कार… Continue reading राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम सामाजिक संस्काराचे बीजारोपण : उत्तम आंबवडे