विरोधी पक्षांच्या देश भाजपमुक्तीच्या स्वप्नांना खिळ

विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी गेल्या दोन दिवसांतील विविध निवडणूक निकालांचे कल पाहता गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. असे असले तरीही दिल्ली महानगरपालिका आणि हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपाला राखता आली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशासित राज्यात सत्ताबदल करण्यासाठी विरोधी पक्ष आशावादी आहे. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट होणे आवश्यक आहे;… Continue reading विरोधी पक्षांच्या देश भाजपमुक्तीच्या स्वप्नांना खिळ

खरंच सीमाप्रश्न सोडवायचाय….?

विश्लेषण :  श्रीधर वि. कुलकर्णी गेली कित्येक वर्षे सीमाप्रश्‍नाचे घोंगडे न्यायालयीन वादात भिजत पडले आहे. सीमा भागारील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रामध्ये कधी येणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. खरोखरच सीमाप्रश्न सोडवण्याची राजकीय नेत्यांची मानसिकता आहे का? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होतोय. १९५६ साली तत्कालीन म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बीदर यासह… Continue reading खरंच सीमाप्रश्न सोडवायचाय….?

विक्रम गोखले : चतुरस्त्र अभिनेते

रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला होता. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या, तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या निधनाने एका… Continue reading विक्रम गोखले : चतुरस्त्र अभिनेते

वाचाळवीरांना रोखणार कोण?

विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी महाराष्ट्रातील वाचाळवीरांनी लोकांना अक्षरश: वीट आणला आहे. सर्वच पक्षांमध्ये रोज नवनवे वाचाळवीर उदयास आलेले पाहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्ष श्रेष्ठींना या वाचाळवीरांना आवरावे असे वाटत नाही का? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. वाचाळतेच्या बाबतीत ‘जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात’ याचा जनता अनुभव घेत आहे. मंत्र्यांच्या बेताल… Continue reading वाचाळवीरांना रोखणार कोण?

देशभरातील नोटाबंदीचे यशापयश

८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्रीपासून देशभरात नोटाबंदी लागू झाली. ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा कागदाच्या तुकड्यासारख्या झाल्या. आज (८ नोव्हेंबर २०२२) नोटबंदीच्या निर्णयाला तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली. या ६ वर्षांत किती बदल झाले, नोटबंदीमुळे देशभरात काय परिस्थिती निर्माण झाली, नोटाबंदीचा परिणाम काय झाला, नोटबंदी यशस्वी ठरली की अपयशी ठरली याची चर्चा आजही सुरु असते.… Continue reading देशभरातील नोटाबंदीचे यशापयश

‘त्यावेळी’ अभिनेते गणपत पाटील रडले…आयुष्यभर पदरी अवहेलना

कोल्हापूर (संदीप घाटगे) : एखादा लावणीप्रधान मराठी चित्रपट असले की नाच्याच्या भूमिकेसाठी गणपत पाटील यांचेच नाव नजरेसमोर येते.. ढोलकीच्या थापेबरोबरच आत्ता गं बया! हे शब्द कानावर पडले की हा नाच्या नायिकेच्या सोबत पडदा व्यापून टाकायचा. मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणपत पाटील या नटश्रेष्ठाचे आयुष्य मात्र अवहेलनाच सोसणारे ठरले. गणपत पाटील यांचा… Continue reading ‘त्यावेळी’ अभिनेते गणपत पाटील रडले…आयुष्यभर पदरी अवहेलना

गुजरात निवडणुकीत भाजपचा विजयी रथ कोण रोखणार?

विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून १ आणि ५ डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. तसे पहिले तर सत्ताधारी भाजपकडून अगोदरपासूनच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजप आपला गड… Continue reading गुजरात निवडणुकीत भाजपचा विजयी रथ कोण रोखणार?

आहेर पाकिटात ५१ किंवा १००१, का टाकतात : ‘वरच्या’ १ रुपयाची गोष्ट..!

कोल्हापूर (संदीप घाटगे) : काल रिझर्व्ह बँकेने डीजिटल रुपया बाजारात आणला. आणि या बदलत्या जगाची दिशा भविष्यात काय असू शकते याची कल्पना आपण करू शकतो. या आधुनिक जगात काही अश्या गोष्टी आहेत ज्याचे कुतूहल सर्वांनाच असते पण त्या मागची भावना मात्र बऱ्याचदा लक्षात येत नाही. यापैकी शुभ कार्यासाठी पाकिटात टाकली जाणारी रक्कम होय. अनेकदा आपण… Continue reading आहेर पाकिटात ५१ किंवा १००१, का टाकतात : ‘वरच्या’ १ रुपयाची गोष्ट..!

प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण

श्रीधर वि. कुलकर्णी सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून, राज्यभरात लाच घेताना दररोज एखादा तरी कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात अडकत आहे. त्यातही सर्वाधिक लाचखोरी महसूल विभागात दिसून येते. कायदा आणि सुव्यवस्था… Continue reading प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण

फटाक्यांचा रंजक इतिहास

भारतीयांचा आवडता सण असलेल्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. सोबतच फटाके देखील फोडले जातात. अनेक शतकांपासून विविध देशांत सण-उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात. भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचे आगमन झाले. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच १५२६ नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना… Continue reading फटाक्यांचा रंजक इतिहास

error: Content is protected !!