भारतीयांनी गतवर्षीचं कार, बाइक खरेदीचं रेकॉर्ड मोडलं..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय प्रवासी वाहन सेगमेंटने नोव्हेंबर 2023 मध्ये 3.34 लाख युनिट्स गाठून आतापर्यंतची सर्वोच्च विक्री गाठली आहे. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत हा आकडा वार्षिक 3.7 टक्के वाढ दर्शवतो, जेव्हा विक्री 3.22 लाख युनिट्स होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने जारी केलेला डेटा ऑटोमोटिव्ह उद्योगातील सकारात्मक ट्रेंड दर्शवतो. नोव्हेंबर 2023… Continue reading भारतीयांनी गतवर्षीचं कार, बाइक खरेदीचं रेकॉर्ड मोडलं..!

कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर कसरत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात युद्धपातळीवर कुणबी नोंदींचा शोध सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु आहे. या… Continue reading कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार 12 वीपर्यंतच्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची व्यवस्था लवकरच करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार केला आहे. संबंधितांचे मत जाणून घेण्यासाठी धोरणाचा मसुदा पाठवला जात आहे. याची माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलींना याचा सर्वाधिक फायदा होईल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली ही… Continue reading मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक देखील पाऊस न पडल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४० तालक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात… Continue reading राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय

”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या इलेक्टोरोल बॉण्ड व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सोमवारी सुनावणी होण्यापुर्वी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनाक 31 आक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी केंद्र… Continue reading ”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

दूधगंगा धरणात ‘इतका’ पाणीसाठा; शेतकऱ्यांनो पिकांची निवड करताना***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दूधगंगा धरणाची एकूण पाणी साठा क्षमता 25.40 टी.एम.सी.असून मागीलवर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर तो 20.54 टी एम सी करण्यात आला होता. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणी साठा सिंचनासाठी अपूरा झाला होता. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणी साठा 24.22… Continue reading दूधगंगा धरणात ‘इतका’ पाणीसाठा; शेतकऱ्यांनो पिकांची निवड करताना***

सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून पुण्यापर्यंत धावणार

कोल्हापूर : कोरोना काळापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस अडीच वर्षानंतर धावणार आहे. मुंबईतील सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे ५ नोव्हेंबरपासून रोज कोल्हापुरातून पुण्यापर्यंत सोडली जाणार आहे. निदान पुण्यापर्यंत तरी ही रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सह्याद्री एक्सप्रेस रोज रात्री ११.३० वाजता कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल.… Continue reading सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून पुण्यापर्यंत धावणार

…तर जयंत पाटलांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती- ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीला खिंडार पडलं. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यामध्ये विभागला गेला. यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांकडून परस्परांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये परस्परविरोधात संशयाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. या… Continue reading …तर जयंत पाटलांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती- ना. हसन मुश्रीफ

पाकिस्तान सीमेवर फडकला सर्वात उंच तिरंगा

अमृतसर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पंजाबच्या अमृतसर येथे देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकावला. देशातील आतापर्यंतचा सर्वात उंच ध्वज येथे बसवण्यात आला आहे. या तिरंग्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा ध्वज पाकिस्तानच्या सीमेवर लांबून दिसतो. याची उंची 40 मजली इमारतीएवढी आहे. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास नितीन गडकरी यांनी या उंच खांबावर ध्वाजारोहण… Continue reading पाकिस्तान सीमेवर फडकला सर्वात उंच तिरंगा

ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

मुंबई : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून, 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर… Continue reading ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

error: Content is protected !!