मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे
जालना : मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांची ओळख मराठा योद्धा म्हणून झाली ते म्हणजे मनोज
मुंबई - सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली
सांगली : लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या
मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7. 30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी
उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांची ओळख मराठा योद्धा म्हणून झाली ते म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील
मुंबई - सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार प्रतीवार करत काही
सांगली : लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यात अनेक
दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून सत्ता यावी यासाठी लोकांना आश्वासने दिली जात आहेत. यासाठी पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. देशातील जनतेसाठी काँग्रेस
सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. दरम्यान, विश्वजीत
विचारेमाळ परिसरातील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनहिताचे काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षाच्या
बारामती - सध्या लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच या प्रचारादरम्यान पवार
मध्य प्रदेश : आजकाल कॉंग्रेसचे राजपुत्र माझ्यावर रोज टीका करतात.त्यात त्यांना मजा येते.ते काहीही बोलतात.सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका
सांगली: सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे.