काहीही करा एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता
खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर परिसरात कोपरा सभा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे ७५
मुंबई : कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे
आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन
काहीही करा एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते
खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर परिसरात कोपरा सभा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे ७५ वर्षे झाली तरी आजही भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून
मुंबई : कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला
आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन , दसरा चौक येथे आयोजन करण्यात
मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव
टोप (प्रतिनिधी ) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले वेळेवर आग्नीशमनच्या बंबास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली . मिळालेल्या
सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोल्हापुरात अपक्ष
कपिलेश्वर ( प्रतिनिधी) - राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून अंदाजे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग
मुंबई - बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व
मुंबई : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. परंतु ऐनवेळी भुजबळांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचा