राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय

या स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांनी सहभागी कोल्हापूर – अशोकराव माने कॉलेज ऑफ फर्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी श्वेता उबाळे व अस्मिता पिसाळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सावे… Continue reading राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय

अभिनेते संदीप कुलकर्णी कलायात्री पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलायात्री पुरस्काराने आजपर्यंत केलेल्या कलेचे सार्थक झाले. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या चित्रपटातील काम पाहिले होते. कोल्हापूरच्या मातीमध्ये अभिनयातील दादा लोक होऊन गेले. अशी अनेक रत्ने आहेत, ज्यावर बायोपिक होऊ शकते. अशा ठिकाणचा पुरस्कार हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी केले. दानवे परिवारातर्फे देण्यात आलेल्या कलायात्री पुरस्कार वितरण… Continue reading अभिनेते संदीप कुलकर्णी कलायात्री पुरस्काराने सन्मानित

58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात उर्दू कवी गुलजार अन् जगद्गुरु रामभद्राचार्य यांना जाहीर

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) प्रख्यात उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांची 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे, अशी घोषणा ज्ञानपीठ निवड समितीने आज शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे. गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी ओळखले जातात आणि ते या काळातील सर्वोत्तम उर्दू कवी मानले जातात. गुलजार… Continue reading 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात उर्दू कवी गुलजार अन् जगद्गुरु रामभद्राचार्य यांना जाहीर

केंद्र सरकारकडून पुन्हा तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा..!

वृत्तसंस्था( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने पुन्हा एकदा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 5 व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. या यादीत देशाचे दोन माजी पंतप्रधान आणि एका माजी उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये एक बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एक कृषी शास्त्रज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतरत्न पुरस्कारासाठी तीन नावांची… Continue reading केंद्र सरकारकडून पुन्हा तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा..!

जयश्री दानवेंच्या ‘अब्द अब्द’ पुस्तकास पुरस्कार जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ लेखिका जयश्री जयशंकर दानवे यांच्या ३६ व्या ‘अब्द अब्द’ या ललितसंग्रहाला करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीने द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य पुरस्कार वितरण शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहात होणार आहे. या… Continue reading जयश्री दानवेंच्या ‘अब्द अब्द’ पुस्तकास पुरस्कार जाहीर

कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ… Continue reading कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

सोलापूर ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुर येथे लवकरच शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांची भेट घेतली. सुशीलकुमार हे 88 व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे, 100 वे नाट्यसंमेलन यशस्वी होण्यासाठी आपले बहुमूल्य मार्गदर्शन प्रार्थनीय आहे,… Continue reading नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट

‘डी. वाय. पाटील’ कारखान्‍यास ‘सर्वोत्‍कृष्‍ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्‍कार प्रदान

गगनबावडा (प्रतिनिधी) : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍यास गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी राज्यस्तरीय ‘कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने कारखान्यास गौरवण्यात आले. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन… Continue reading ‘डी. वाय. पाटील’ कारखान्‍यास ‘सर्वोत्‍कृष्‍ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्‍कार प्रदान

अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी कृष्णात खोत यांच्या “रिंगाण” या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

पुरस्काराबद्दल कवी प्रकाश पाटील यांचा सत्कार

कळे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमधील उच्च माध्यमिक विभागाचे सहायक शिक्षक आणि कवी प्रकाश पाटील (चिंचवडे, ता. करवीर) यांच्या ‘अंधार वाटेवर’ या काव्यसंग्रहास नुकताच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसुल सोलापुरे (बहुउद्देशीय संस्था,  महागाव) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरळी (ता. पन्हाळा)… Continue reading पुरस्काराबद्दल कवी प्रकाश पाटील यांचा सत्कार

error: Content is protected !!