नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला,… Continue reading शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’