मुंबई (प्रतिनिधी) : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत त्यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे. ‘जो शेतकरी… Continue reading शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत